Friday 14 January, 2011

पानिपतच्या शौर्यगाथेला २५० वर्षे पूर्ण

दिल्लीचे तख्त हलवून सोडणाऱ्या मराठ्य़ांनी १४ जानेवारी १७६१ या दिवशी आपल्या प्राणाची बाजी लावून अन्न-पाण्यावाचून आपल्या पराक्रमी वृत्तीचे साक्षात दर्शन दिले.  सदाशिवभाऊ आणि विश्वासरावांनी याच दिवशी आपल्या प्राणाची बाजी लावली. पानिपतचे युद्ध हे इतिहासात अजरामर झाले. जरी हे युद्ध मराठे हरले असतील परंतु आजही तिथे गाथा गायली जाते ती मराठ्यांचीच! अब्दाल्लीची नव्हे!!

पानिपतच्या या रणसंग्रमात धारातिर्थी पडलेल्या आमच्या पराक्रमी मराठ्यांना भावपूर्ण आदरांजली!


No comments: